काही संग्रह हाती येण्याआधी त्याचे शीर्षकच आपल्याला त्याकडे आकर्षित करते, 'मी काळ रांधत ठेवलाय' हाच तो मुखपृष्ठही सुंदर झालेला संग्रह आहे. सन २०१२ रोजी संग्रह आल्यानंतर आता २०२५ पर्यंत थांबून, डॉ. नीलिमा गुंडी यांचा चौथा कविता संग्रह आता प्रकाशित झालेला आहे. 'काळाला नवा सर्जनशील आकार देता यावा लागतो हे काम सर्जनाशी निसर्गतःच जोडलेली स्त्री करू शकेल असा मला विश्वास वाटतो', आपल्या या संग्रहाच्या मनो…
लहान मुलांच्या भावविश्वाला समजून घेणारं, त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारं आणि सहज, सोप्या भाषेत आनंद देणारं बालसाहित्य लिहिणं हे नेहमीच आव्हानात्मक मानलं जातं. डॉ. मीरा सुंदरराज यांच्या ‘अथिया’ या बालकविता संग्रहाबद्दल चिन्मयी चिटणीस यांनी लिहिलेल्या या लेखात बालमनातील निरागसता, निसर्गाशी असलेली मैत्री आणि मुलांच्या भावविश्वाचं सुंदर चित्रण यांचा वेध घेण्यात आला आहे. ‘छकुली’, ‘मनाची बाग’, ‘मळा…
डॉ. मीरा सुंदरराज यांच्या ‘साद’ या कवितासंग्रहाविषयी चिन्मयी चिटणीस यांनी लिहिलेला हा लेख केवळ पुस्तकपरिचय करून थांबत नाही, तर कवितेकडे पाहण्याची एक संवेदनशील दृष्टीही आपल्यासमोर ठेवतो. साध्या शब्दांत मोठं भावविश्व उभं करण्याची ताकद डॉ. मीरा सुंदरराज यांच्या कवितांमध्ये आहे आणि म्हणूनच त्यांच्या कविता वाचताना त्या कुठेतरी आपल्या आयुष्यालाही स्पर्शून जातात. बालपणाच्या आठवणी, नात्यांमधली ऊब, मनाचे ग…